Hemraj K Kabliya

Owner of HindKosh.blog, Advocate, Tax-Practitioner, Blogger

American dairy products

From Farm to Table: How the US-India Trade Deal Elevates Dairy Quality

The global dairy landscape is witnessing a monumental shift. In early 2026, the historic US-India trade deal 2026 was finalized, marking a new chapter in agricultural cooperation between the world’s largest and oldest democracies. While India remains the world’s largest producer of milk by volume, the arrival of American dairy products into the broader international…

Read More

RTE महाराष्ट्र २०२६-२७: १ किमी अंतराचा नवा नियम आणि ३ किमीच्या मर्यादेसाठी पालकांचा लढा

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शिक्षण हक्क (RTE) प्रवेश प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे, परंतु यासोबतच महाराष्ट्रभरातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. RTE कायद्याचे उद्दिष्ट प्रत्येक मुलाला समान संधी देणे हे असले तरी, शालेय निवडीच्या निकषांमध्ये झालेल्या बदलामुळे सरकार आणि शिक्षण तज्ज्ञांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मुख्य बदल: १ किमी विरुद्ध ३ किमी गेल्या अनेक…

Read More
आज दिनांक १९/०२/२०२६ ला सर्वोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था चंद्रपुरच्या स्वतंत्र आयाम युवा व महिला मंचाने शिव जयंती निमित्त “शिव दीप प्रज्वलन” हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उतसपूर्त प्रतिसाद दिले. कार्यक्रमाचे आयोजन अड. हेमराज काबलिया (उपाध्यक्ष, सर्वोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, चंद्रपुर) यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली व सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मानहून लाभले सौ. सरिता विकास घटे व त्यांचे पती श्री. विकास घटे यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात केली व महाराज विषयी आपले विचार व्यक्त केले. घटे दाम्पत्य ही सामाजिक कार्यकर्ता असून समाज कल्याणासाठी कार्यरत आहेत. कार्यक्रमात संस्थेचे सदस्यान पैकी अड . रोशनी कांबळे , अड जितेंद्र केशवाणी , अड धर्मेश जोशी , अड. आशीष रायपुरे , शत्रुघ्न कामडी , मोहन बैस व इतर सदस्यानची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इं. देवेंद्र काबलिया (सहसचिव , सर्वोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, चंद्रपुर) यांनी केले.

शिव जयंती निमित्त “ शिव दीप प्रज्वलन व जन जागृतीचे ” कार्यक्रमाचे आयोजन

आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूरच्या स्वतंत्र आयाम युवा व महिला मंचाच्या वतीने “शिव दीप प्रज्वलन” हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुशल प्रशासनकर्ता, दूरदृष्टीचे धोरणकर्ते आणि आदर्श…

Read More
जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर

विक्रम यांचा विक्रमी विजय . . .

चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन, चंद्रपूर निवडणूक २०२६ – २८ मध्ये काल दिनांक ०९/०१/२०२६ रोजी निवडणूक आणि मत मोजणी पर पडली. या निवडणुकीचा निकाल लगेच मत मोजणी करून जाहीर करण्यात आले. चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन, चंद्रपूर निवडणूक २०२६ – २८ मध्ये ॲड. विक्रम टंडन आणि त्यांचे पॅनल निवडून आले आहेत. अध्यक्ष पद करिता ॲड. टंडन सर…

Read More
जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन निवडणूक २०२६-२८

महिला राखीव गट – सदस्य: सदस्य: निवडणूक दिनांक: 09/01/2026 वेळ: सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत. स्थान : जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर आपले बहुमूल्य मत देऊन सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा.. BE(MECHANICAL) , LL.B. , LL.M. , PG.D.T.L.

Read More
SARVODAY KALYANKARI YUBA ANI MAHILA MANCH

सर्वोदय कल्याणकारी युवा व महिला मंचाने संयुक्त वतीने जनजागृती उपक्रम आयोजित केले

दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने विधी विद्यार्थी संघटना आणि सर्वोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर यांच्या स्वतंत्र युवा व महिला मंचतर्फे विधी जनजागृती अभियान तसेच अल्पोहार व पाणी वाटपाचा कार्यक्रम चांदा क्लब ग्राउंड येथे आयोजित करण्यात आला. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतीय इतिहासातील एक अत्यंत पवित्र आणि परिवर्तनकारी दिवस आहे. या दिवशी डॉ….

Read More
BARRISTER RAJABHAU KHOBRAGADE

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे आणि त्यांची परंपरा

परिचय भारतीय राजकारण आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीमध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होते. दलित समाजाच्या राजकीय सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही प्रेरणादायी मानले जातात. ते फक्त वकील नव्हते, तर एक विचारवंत, राजकारणी आणि सामाजिक सुधारक होते. प्रारंभिक जीवन राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला, परंतु त्यांनी शिक्षणाच्या जोरावर आयुष्य घडवले. लंडन…

Read More
Indira Sawhney Case , Indira Sawhney vs union of india

Indira Sawhney v. Union of India – Mandal Commission Reservation Case

Introduction Few cases in Indian constitutional history have had as deep an impact as the Indira Sawhney v. Union of India (1992) judgment. Popularly known as the Mandal Commission case, it dealt with the contentious issue of reservation in India and the balance between equality and social justice. This landmark ruling not only upheld 27%…

Read More
PM MODI AND CJI CHANDRACHUD

PM eCourts Mission Mode Project – Transforming Judiciary Digitally

Introduction The PM eCourts Mission Mode Project is one of the most ambitious reforms in India’s judicial system. Launched under the National e-Governance Plan (NeGP), it aims to modernize Indian courts through technology. By enabling digital judiciary services, such as e-filing, virtual hearings, and case management systems, the project seeks to reduce delays, enhance transparency,…

Read More
KESHVANAND BHARATI CASE 1973

Kesavananda Bharati Case: Birth of Basic Structure Doctrine

Introduction The Kesavananda Bharati v. State of Kerala (1973) case is one of the most celebrated constitutional law judgments in India. It laid down the Basic Structure Doctrine, which restricts Parliament’s power to amend the Constitution. Often called the “Constitution’s North Star,” the doctrine balances parliamentary supremacy with judicial protection of fundamental rights. This blog…

Read More